मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. “संविधान संरक्षण समितीचे” धुळे जिल्हा प्रशासनामार्फत गृहमंत्र्यांना निवेदन.
वृत्त प्रतिनिधी- धनंजय गाळणकरदि.७ सप्टेंबर- जालना जिल्हा अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज घटनेचा निषेध…
